१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायती ...
जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इले ...
यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे. पिकासाठी पाऊस अ ...
पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे. ...
दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच ...
सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या सराफा बाजारात शुद्ध सोने १० ग्रॅम अर्थात एक तोळ्याचा भाव ३९ हजार रुपये आहे तर चांदी प्रती तोळा ४७० रुपये आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळी सणात सोन्याचे भाव प्रती तोळा ३२ हजार रुपये होते. दोन ते तीन महिन्यापूर्वी सोन ...
सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या स्थायी दुकानांसह अनेक अस्थायी व्यावसायिकांची दुकानेही रस्त्याच्या कडेला सजली आहेत. विधानसभा निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ...
अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशरा ...