याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या ...
भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौ ...
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आह ...
यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी- ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विद्यार्थी महासंघ, व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ यांची राज्यस्तरीय बैठक रविवारला स्थानीक जनता शिक्षण महाविद्यालयातील श्रीलिला सभागृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महास ...
शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवा ...
चार डिसेंबरपर्यंत हा विभागीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम येथील पोलीस ग्राऊंडवर रंगणार आहे. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि बहारदार संस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी प्रथा परंपरांचे दर्शन आणि विद्यार्थ्यांचे दर्जेदार पथसंचलन यामुळे या स्पर्धेच्या दमदार प ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीह ...
जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महि ...
नवीन उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करण्यास किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मात्र अनेकांकडे पैसा राहत नसल्याने उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणे शक्य होत नाही. उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणाºयास प्रोत्साहन ...