मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती ...
औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रति व्यक्ती ११० रुपये असताना महापालिकेत २१० रुपये तर ग्रामीण भागातील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. खर्चात एवढा फरक का आहे, यावर एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाह ...
संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्याती ...
कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त ...
स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल, तर संवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे क ...
‘मिशन बिगेन फेज-५’मध्ये महापालिका क्षेत्र व जिल्हा ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वगळून व विलगीकरणासाठी वापरात असलेल्यांना जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्य$ंत त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारालगत तस ...
योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक ...