जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. ...
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वा ...
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहे ...
उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झा ...
नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला. यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीव ...
२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यान ...
आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पा ...
अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आह ...
शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. ...
नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर् ...