अलिम खाँ ईस्माईल खाँ पठाण(४७) रा बारव्हा असे मृतक वसुली अभिकर्त्याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तपास व शोध मोहिम राबविली असता तब्बल महिनाभरानंतर बेपत्ता वसुली अभिकत्यार्चा मृतदेहच आढळला. ...
गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्य ...
राकेश कलासागर, दिलीप भुजबळ, व्ही.बी. देशमुख ही प्रमुख तीन नावे आहेत. कलासागर हे सद्या सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी ते अकोल्याचे एसपी होते. त्यांचे नाव शिवसेनेकडून रेटले जात आहे. बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ हेसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असून भ ...
रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक वि ...
शहरातील गांधी चौकातील एसएसबी हॉस्पिटलच्या इतारतीवर असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील चार महिन्यांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी रेटण्यात आली. ...
गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकही आता घरातच लॉकडाऊन झाले आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुच्या सेवा या बाबी वगळता इतर कामाकरिता बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर म ...
शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. ...
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. ...
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वा ...
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहे ...