शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नवी मुंबई व दिघ्यातील २५ हजार रहिवाशांना दिलासा

By admin | Updated: July 30, 2016 05:47 IST

नवी मुंबई येथील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींतून राहणाऱ्या २५ हजार रहिवाशांना राज्य सरकारने शुक्रवारी दिलासा दिला. या इमारतींसह राज्यातील सर्वच अनधिकृत इमारतींबाबत

मुंबई : नवी मुंबई येथील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींतून राहणाऱ्या २५ हजार रहिवाशांना राज्य सरकारने शुक्रवारी दिलासा दिला. या इमारतींसह राज्यातील सर्वच अनधिकृत इमारतींबाबत राज्य सरकार नवीन धोरण जाहीर करणार असल्याने तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.संदीप नाईक, अजित पवार, जयंत पाटील वगैरे सदस्यांनी यासंदर्भात लक्षवेधीद्वारे चर्चा उपस्थित केली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात नसल्याने त्यावर उत्तर देणे अशक्य आहे, म्हणून ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. लक्षवेधी पुढे ढकला; पण या अनधिकृत इमारती निष्काशित करण्याच्या कारवाईला देण्यात आलेल्या स्थगितीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. (विशेष प्रतिनिधी)