शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

By अतुल कुलकर्णी | Published: October 12, 2019 1:30 AM

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते.

- अतुल कुलकर्णीनिवडणुकीच्या तोंडावर केलेली कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न आहे. गावोगावी फिरताना अनेक शेतकरी हा मुद्दा बोलून दाखवतात. लोक देशाविषयी किंवा राज्यातल्या प्रमुख प्रश्नाविषयी बोलतात असे दिसत नाही पण त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मात्र पोटतिडकीने मांडतात, असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांचाही तोच मुद्दा आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते. मतदार संघात कुठेही स्पर्धा दिसली नाही. शिवसेनेला उमेदवार हवा तो मिळाला नाही. माजी खा. आढळराव पाटील किंवा त्यांच्या मुलाने विधानसभा लढवावी असा आग्रह झाला, मात्र ऐन वेळी दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेने शोधून एक उमेदवार दिला. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणे आहेत.

अमूक जातीची एवढी मते तमूक जातीची तेवढी मते असा प्रकार आंबेगाव मतदारसंघात दिसत नाही. यावरून विचारले असता कोळसे-पाटील म्हणाले, माझी ही सातवी निवडणूक आहे. आजपर्यंत कधीही माझ्या मतदारसंघात जातीवरून मतदान झाले नाही. आम्ही आंबेडकर जयंती, ईद, दिवाळी अशा सण उत्सवात भेटतो; मिसळतो. एकमेकांचे सामाजिक कार्यक्रम करतो पण मतदारसंघात जातीवर कधीच मतदान झालेले नाही. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले हे मूळ शिवसैनिक नाहीत असाही एक आक्षेप या मतदारसंघात आहे. ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवी टीका केली होती, तेच आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा मुद्दादेखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

अनुसया महिला उन्नती केंद्र या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांची तयार केलेली टीम आज आपल्या कामी येत आहे से सांगून वळसे पाटील म्हणाले, मतदार संघात महिला मेळावा आयोजित करायचे ठरवले तर छोट्या सूचनेवरही पंधरा ते वीस हजार महिला एकत्र जमू शकतात. ती आपली जमेची बाजू आहे. या महिला, अन्य महिलांसाठी शासकीय पातळीवरची छोटी मोठी कामे करून देण्यात पुढाकार घेतात. त्यामुळे यांच्याविषयी मतदारसंघात आदराची भावना आहे ती आज माझ्या प्रचारात मदतीला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी नाही. कसली गडबड नाही. शांतपणे सकाळी उठायचे, प्रचाराला जायचे, मतदारसंघात भेटीगाठी घ्यायच्या, गावात कुठेतरी दुपारचे जेवण करायचे, पुन्हा भेटीगाठी करत संध्याकाळच्या वेळेला एखादी सभा घ्यायची असा शांत आणि निवांत प्रचार या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019