शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

रेल्वेकडेही पैशांची वानवा? कंत्राटी कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले; जेवणाचेही हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 20:41 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे कंत्राटी  कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर दोन वेळचे जेवण जेवण्याचे हाल झालेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. सुमारे साडे तीन ते चार हजार कंत्राटी कर्मचारी रेल्वे मार्गावर स्वच्छतेचे व इतर कामे करत आहेत. मात्र यापैकी तीन हजार कर्मचारी पगाराविना आहेत.  त्यांना मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत वेतन थकवल्याची माहिती रेल्वे कामगार संघटनेकडून देण्यात आली आहे. 

सीएसएमटी, दादर, माझगाव, मुलुंड, ठाणे येथील  कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. मागील तीन महिन्यापासून कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याना वेतन मिळाले नाही. त्याचे रोजच्या जेवणाची गैरसोय झाली आहे. अनेक कर्मचारी तक्रारी करत आहेत. मात्र त्यांना वेतन अद्याप देण्यात आले नाही,  अशी माहिती सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे सरचिटणीस अमित भटनागर यांनी दिली.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी

मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या