शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

जमीन न मिळाल्यास नवा प्रकल्प होणार नाही

By admin | Updated: April 23, 2015 05:34 IST

देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी नवीन जलसिंचन प्रकल्पांची आवश्यकता आहे. परंतु त्यात भूमी संपादनाचा

नागपूर : देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी नवीन जलसिंचन प्रकल्पांची आवश्यकता आहे. परंतु त्यात भूमी संपादनाचा अडथळा येत आहे. जमीनच मिळाली नाही तर एकही नवा प्रकल्प उभारताच येऊ शकणार नाही, असे मत केंद्रीय जलसंपदा व नदी विकास मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले.देशात सध्या भूमी संपादन विधेयकाबाबत विविध प्रकारच्या नकारात्मक बाबी पसरविण्यात येत आहेत. हे विधेयक देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे. या विधेयकातील काही नियम जर राज्य सरकारांना पटणारे नसतील तर त्यात बदल करण्याचा त्यांना अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे विधेयक असताना त्याला विरोध का, असा प्रश्न त्यांनी केला.काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा अभ्यास न करता केवळ द्वेष भावनेतून खोटे बोलतात. राहुल गांधी यांनी योग्य अभ्यास करून मगच बोलावे, असे त्या म्हणाल्या.संजय जोशींबाबत मौनसंजय जोशींच्या घरवापसीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या मुद्यावर मी काहीही बोलणे योग्य होणार नाही असे सांगून त्यांनी मौन साधले.