शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:26 PM

दरम्यान, याच कारणावरून शनिवारी रात्री पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.

सातारा : पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली. महेश सुभाष कदम (वय ४०, रा. आनंद नगर, हेम एजन्सी शेजारी, सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महेश कदम हे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये काम करत होते. मात्र, वारंवार ते कामावर गैरहजर राहात होते. त्यामुळे त्यांच्या हातात महिन्याचा पगार कमी येत होता. परिणामी घर खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होत होते. 

दरम्यान, याच कारणावरून शनिवारी रात्री पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे महेश कदम यांनी घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या पत्नीने भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता, असेही पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार देसाई हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :satara-acसाताराSatara areaसातारा परिसरSuicideआत्महत्याPoliceपोलिसDeathमृत्यू