शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

१३ टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांची लुटमार; अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:00 AM

कर्जमाफी किती जणांना मिळाली? म्हणूनच आत्महत्यांमध्ये वाढ

मुंबई : आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना ० ते २ टक्के दराने पीककर्ज वाटप केले; परंतु फडणवीस सरकार शेतकºयांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील विकास आराखड्यात मुख्यमंत्री कार्यालयातून १० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. विखे यांनी पुन्हा तो विषय काढू नये म्हणूनच कदाचित त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले असेल, असा आरोप अजित पवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी केला. या आरोपाचे पुढे काय झाले हे विखे यांना विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जुलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२ हजार गावे टँकरमुक्त होणार होती; पण प्रत्यक्षात ३० हजार गावे दुष्काळात सापडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेत सरकारचे किती पैसे खर्च झाले, त्यातले किती पैसे ठेकेदारांची बिले देण्यात गेली, याचा हिशोब द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी