शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:04 AM

राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींची निवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे.

मुंबई : राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींचीनिवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे. या शिवाय, ६९ ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीही त्याच दिवशी मतदान होईल.राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान स्वीकारले जातील. छाननी १२ सप्टेंबरला होईल. अर्ज १५ सप्टेंबर रोजी मागे घेता येतील. मतदान २६ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २७ सप्टेंबरला होईल.पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे ४, रायगड ३, सिंधुदुर्ग १, नाशिक ८, धुळे २, जळगाव १, पुणे ६, सातारा ३, सांगली १०, उस्मानाबाद १, जालना २, यवतमाळ ३, वाशीम ६, बुलडाणा २, नागपूर १, चंद्रपूर २ व गडचिरोली १४.जिल्हानिहाय ग्रामपंचायती निवडणूक होणाºया ग्राम पंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी :ठाणे - ६, रायगड १२१,रत्नागिरी ९, नाशिक २४, धुळे ८३, जळगाव ६, अहमदनगर ७०, नंदुरबार ६६, पुणे ५९, सोलापूर ६१, सातारा ४९, सांगली ३, कोल्हापूर १८, बीड २, नांदेड १३, यवतमाळ ३, बुलडाणा ३, अकोला ३, नागपूर ३८१, वर्धा १५, चंद्रपूर १५, भंडारा ५ आणि गडचिरोली ५

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस