शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 9:05 PM

Param Bir Singh Letter and Sachin Vaze Case: आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत - भाजपचा सवालअनिल देशमुखांवरील आरोप गंभीर, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय - भाजप

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता, भाजप आणि अन्य पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरले जात आहे. यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue)

ठाकरे सरकारची कार्यपद्धती या प्रकरणांवरून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे, अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाझेंकरवी जी कामे करून घेतली जात होती. ती कामे करून घ्या, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. सचिन वाझे यांच्यासारखे किती अधिकारी ठाकरे सरकारमध्ये दडले आहेत, अशी विचारण माधव भांडारी यांनी  केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकावर टीका केली. तसेच सचिन वाझे, परमबीर सिंगांचे पत्र आणि अनिल देशमुख या मुद्यांवर यावेळी भाष्य केले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असला, तरी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितली आहे. परंतु, यावेळी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशमुख यांना याचिकेत पक्षकार करून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असा दावा भांडारी यांनी यावेळी केला आहे. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांनी भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपा