शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील खर्च टाळून वन्यजीवांसाठी पाणवठे!

By admin | Updated: June 3, 2015 01:43 IST

लग्न समारंभातील सत्कार व मानसन्मानावर होणारा वायफळ खर्च टाळून त्यातून वन्य प्राण्यांसाठी पाणवठे व चारा उपलब्ध करून देण्याचा समाजाभिमुख उपक्रम कामरगाव

योगेश गुंड, अहमदनगरलग्न समारंभातील सत्कार व मानसन्मानावर होणारा वायफळ खर्च टाळून त्यातून वन्य प्राण्यांसाठी पाणवठे व चारा उपलब्ध करून देण्याचा समाजाभिमुख उपक्रम कामरगाव (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी राबवला आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात पाणी व चाऱ्यासाठी वणवण करणाऱ्या वन्य जीवांना मोठा आधार मिळाला आहे.सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. लग्नात महत्त्वाच्या पाहुण्यांना शाल, फेटे, पुष्पगुच्छ दिले जातात. शिवाय इतरही वायफळ गोष्टींवर हजारो रुपये खर्च होतात. सत्कारावरून नाराजी नाट्यही रंगते. त्यामुळे मनस्ताप होतो, तो वेगळाच. लग्नात वायफळ खर्च टाळून त्या पैशांतून वन्य जीवांसाठी पाणवठे व हिरवा चारा उपलब्ध केला तर, त्यांची दुष्काळात अन्न-पाण्यासाठी होणारी वणवण थांबवणे शक्य होईल, अशी कल्पना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी मांडली. त्याला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कामरगाव नगर, पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वनविभागाचे ४०० हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यात लांडगे, हरिण, तरस, खोकड, मोर, रानडुक्कर, ससे, विविध पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. उन्हाळ््यात त्यांची तहान व भूक भागविण्यासाठी शासकीय स्तरावर कुठलेच नियोजन होत नाही.गावकरी लग्नात अनावश्यक खर्च टाळून ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतचा निधी जमा करु लागले. गावकऱ्यांनी निधीतून वनक्षेत्रातील डोंगरी भागात चार पाणवठे बनविले. त्यात रोज पाणी सोडले जाते. त्यासाठी रोज ३०० रुपये खर्च होतात. पाणवठ्यांजवळ वन्य प्राण्यांसाठी चाराही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणवठ्यांमुळे वनप्राण्यांची मानवीवस्तीत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिकांची नासधूसही थांबली आहे.