शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 8:32 PM

आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, परंतु फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली. 

पुणे : आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, परंतु फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली. 

        काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित आहेत. व्यासपीठावर मागच्याच बाजूला भला मोठा डिजीटल स्क्रीन लावण्यात आला होता. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.

        स्मार्ट सिटीच्या उपक्रमावर टीका करताना चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुण्यात सध्या सगळंच उणे आहे. शहरात खंडणी वसूल केली जात आहे. काँग्रेस सत्तेत असतं तर पुण्याची मेट्रो सर्वात आधी केली असती. भाजप सरकार मेट्रोमध्ये पुण्याला सावत्रपणाची वागणूक देत आहे. पुणे आता टोळी युद्धाची राजधानी झाले आहे.  कदम, छिंदम यांच्या वक्तव्यातून भाजपची संस्कृती दिसून येते. शेतीला दाम आणि बेकारांना काम दिलं तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची गरज येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपा