शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या १० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश बदल

By admin | Updated: August 25, 2016 06:02 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली


मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारपर्यंत प्रवेश बदल केल्याची माहिती आहे. तर सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रवेश बदल करण्याची शेवटची संधी आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, गुरुवारी दहीहंडीची सुट्टी जाहीर झाल्यामुळे प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शनिवारी तिसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून नवीन लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देऊन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा किंवा विषय बदली करायचा आहे, असे विद्यार्थी या फेरीसाठी अर्ज करू शकतील.
दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर एक विशेष फेरी घेण्यात येईल. फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विशेष फेरीतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी तिसरी विशेष फेरी थांबवण्यात येणार नाही, तरी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे अर्ज करावेत. त्या आधी उपसंचालक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)