शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ५ शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 04:09 IST

तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

औरंगाबाद : तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. लातूर जिल्ह्यातील तीन व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेने मराठवाडा हादरून गेला.बाळू माधवराव ममालेआत्महत्येचे कारण : कर्ज काढून दोन बोअर घेतले,पाणी लागले नाही़ पुन्हा कर्ज काढून दोन बोअर घेतले, पण तेही बंद पडले. गोविंद तुळशीराम कावळेआत्महत्येचे कारण : व्याजाचा डोंगऱ निसर्गाने यंदाही अवकृपा केल्याने घरातील खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता़ त्याच्या पश्चात : पत्नी, दोन मुली़भैरवनाथ वसंत देशमुख आत्महत्येचे कारण : आईच्या नावावर ४ लाखांचे कर्ज. या विवंचनेतून उचलले पाऊल़त्यांच्या पश्चात : आई, पत्नी, बहीण, मुलगी असा परिवार आहे़ बाबासाहेब महादेव भोसले आत्महत्येचे कारण : नापिकी, कर्जाचे ओझे त्यामुळे काही दिवसांपासून निराश होता़त्याच्या पश्चात : आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.भगवान ग्यानदेव निपटे आत्महत्येचे कारण : बँक व खाजगी सावकाराचे कर्ज. हप्ते देणे कठीण बनले. पाऊस कमी झाल्याने उत्पादनातही घट झाली. त्यांच्या पश्चात : पत्नी, दोन मुले़