Farmer Success Story : अतिवृष्टीतून सावरत आधुनिक शेती व योग्य नियोजनाच्या जोरावर परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या ४० गुंठ्यांत हिरव्या मिरचीचे ३०० क्विंटल उत्पादन घेत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवता येतो, याचे ...
West bengal SIR : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 58 लाख नावांवर कात्री चालवण्यात आली आहे. हा आकडा बंगालच्या एकूण मतदतारांपैकी तब्बल 7.6 टक्के एवढा आहे... ...
महाराष्ट्रातील वसईमध्ये १८ वर्षांपू्र्वी एक पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने मुलीची हत्या केली होती. प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपीला १८ वर्षानंतरही शोधून काढले. ...
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास महावितरणतर्फे प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता त्या तरुणांना रस्त्य ...