ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...
या निवडणुका विशेषतः महत्त्वाच्या आहेत कारण अनेक नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. जर मंत्री पुन्हा निवडून आले नाहीत तर त्यांना सरकारमध्ये राहणे कठीण होईल. ...
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. प्रचारसभा सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, काल वंचित बहुजन आघाडीची सोलापूरात सभा झाली. ...