मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे. ...
मिहान प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ... ...
नागपूरकरांचा दुसरा रविवारही काँग्रेसनगरातील धनवटे कॉलेजच्या मैदानावर ‘एन्जॉयफूल’ ठरला. ...
युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे प्रमाण सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. ...
कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. ...
वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प असलेला निम्म वर्धा प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. ...
येथे निर्माण झालेल्या पाणी प्रश्नापुढे छोटे व्यावसायिक हतबल झाले आहे. गेली आठ दिवसांपासून बंद पडलेल्या पाणीपुरवठ्यामुळे त्यांना विकतच्या पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. ...
आदिवासींच्या विकासाकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ खऱ्या व गरजूंना मिळत नाही. ...
जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात... ...
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांची यवतमाळ येथे झालेली बदली रद्द करावी यासाठी परभणीकर जनता आंदोलनाच्या तयारीत आहे. ...