निवडणुकांपूर्वी गोरगरीब व शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आता समोर येत आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. ...
स्वत: एक उत्कृष्ट वक्ते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा ...
खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि त्यामुळे एसटीचे घटलेले प्रवासी पाहता महामंडळाने ५०० हायटेक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...