काहीही न करणे, मात्र झालेल्या कामावर बोंबा मारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जमले नाही. मात्र ज्या पक्षाच्या पुढाऱ्याने दिशाभूल करून सत्ता काबीज केली त्यांनी आता काय केले,.... ...
‘२७ गावांमधील नागरिकांच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. तेथे केवळ बिल्डरांना आणून तेथील भूमिपुत्रांना बाजूला करायचे, असे शिवसैनिक होऊ देणार नाहीत. ...
येत्या १ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू केली जाईल, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरापूर्वी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. ...
गणपूर्ती न झाल्याने महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या राज्य सरकारच्या २८ सप्टेंबरच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने ६ आॅक्टोबर रोजी दोन आठवड्यांची स्थगिती दिली होती ...
धारावी येथे रहिवाशांनी केलेल्या मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम नाडर याचा मृत्यू झाला. या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...
मुंबईमध्ये अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या चार प्रसिद्ध कंपन्यांच्या १४ हजार ५०० कफ सीरपच्या बाटल्या २६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केल्या ...