Indian Stock Market : आकडेवारी पाहता, देशातील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप १,२८,२८१.५२ कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेचे नुकसान झाले आहे. ...
मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...
Which Side Is Good To Wake Up In The Morning : जर तुम्ही सकाळी योगा किंवा व्यायाम केला तर तुमचा मेंदू जास्त फोकस्ड राहतो याशिवाय तुम्ही एक्टिव्ह फिल करता. ...
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: ईव्हीएमबाबत माझ्याकडे पुरावा नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...
PAN Card Fraud Alert : आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन फसवणूक इतक्या वेगाने वाढत आहे की लोकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीचा कधी आणि कसा गैरवापर झाला आहे हे देखील कळत नाही. ...
राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान २० टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप डाउनलोड करून नियमित वापर करावा, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...