दोन महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. १५ दिवसांत घोडबंदर भागात विविध विकासकामांचे नारळ वाढविण्यात आले आहे. ...
rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...
Made In India Chips: भारत आता केवळ मोबाईल आणि कम्प्युटर वापरणारा देश नसून, भविष्यात चिप बनवणारा देश बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. आता टाटा समूह इंटेलसोबत हातमिळवणी करुन जगभरात मेड इन इंडिया चिप्स पोहोचोवणार आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती मात्र आता वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ...
शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरविल्या जात नाहीत. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेने पोलिस पाटलांचे गाऱ्हाणे थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडले आहे. चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव ...
Mahayuti 2029 elections: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही असे विधान केले होते. त्यावरून भाजप २०२९मध्ये स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ...
बिबट्याला वन्यप्राणी अनुसूची १ मधून २ मध्ये टाकण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेतून बिबट प्रवण क्षेत्रातील घरे, गोठे, शाळा, दवाखाने आदी भोवताली सौर ऊर्जा कुंपण उभारण्यात येणार आहे. ...