ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
रब्बी हंगामाच्या अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांना युरिया खताची गरज आहे. मात्र, खत दुकानदारांकडून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर दुकानांतून अन्य खते लिंकिंग करून विक्री होत आहेत. ...
USA Attack Venezuela: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामध्ये आपल्या ३२ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा व्हेनेझुएलाचा सहकारी देश असलेल्या क्युबाने केला आहे. ...
Share Market Fall: सोमवार, ५ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र चढउतार दिसून आले. सुरुवातीच्या तेजीनंतर, विक्रीचा दबाव वाढला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही घसरले. ...
अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर-२ सिनेमामुळे चर्चेतला चेहरा ठरत आहे. या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांच्या साक्षीनं प्रदर्शित करण्यात आलं. ...
पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे. ...