रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही. ...
सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावर २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत २ हजार ७२९ कॅमेरे लावले जाणार आहेत, तर सुरत येथे ८६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला. ...
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. ...
‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्य घटनेच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले. ...
जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे. ...
तिसरा टी-२० क्रिकेट सामना जिंकण्यापासून भारतीय संघ केवळ पाच धावांनी मागे राहिला. या निकालानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. न्यूझीलंडने २१२ धावा केल्या होत्या. ...