प्राधान्यक्रम १ मध्ये ९ प्रदूषित पट्टे होते, सध्या फक्त दोन नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ०२ मध्ये ६ प्रदूषित पट्टे होते, सध्या पाच नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ३ मध्ये १४ प्रदूषित पट्टे होते, ...
नंदकुमार गुरव प्रादेशिक अधिकारी (मुख्यालय), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. प्लॅस्टिक असा कृत्रिम पदार्थ आहे की, जो दैनंदिन जीवनामध्ये विविध रूपांमध्ये ... ...
वातावरण बदलामुळे भूगर्भातील पाणी कमी तर होतेच, त्याचबरोबर त्याची गुणवत्तासुद्धा बदलते. वातावरण बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो, उत्पादन वाढावे, म्हणून भरपूर रासायनिक खते वापरली जातात, याच खतांचे अंश भूगर्भातील पाण्यात मिसळतात. पंजाब हरयाणामधील भू ...
म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ उर्फ‘हरित-माहिती तंत्रज्ञान’ असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते आहे ...
आपल्या या सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बाहेरचे नागरिक गॅस चेंबर असे म्हणतात, हे ऐकून जेवढे वाईट वाटले, तेवढा रागही आला ...
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे. ...
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली. ...