कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) करण्यात येत असून आतापर्यंत ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ...
निवडणुकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या समीकरणात युतीची ताटातूट झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करून मतदारांची फसवणूक केली जात आहे. ...
जसजशी थंडीची चाहूल लागते तसतशी मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये फेस्टिव्हल्सची धामधूम बघायला मिळते. यंदाही नोव्हेंबर महिन्यापासून फेस्टिव्हलचे ‘बिगुल’ वाजायला सुरुवात झालीय. ...
कांदिवलीच्या प्रकाश कॉलेजचा एनएसएस कॅम्प नुकताच पाली (रायगड) येथील वावळोली या गावी पार पडला. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पच्या माध्यमातून वावळोली गावात कॉलेजियन्सच्या समाजकार्याचा ‘प्रकाश’ पडला असेच म्हणावे लागेल. ...
देशभरात रस्ते अपघातांच्या संख्या वाढली आहे. दररोज कुठेना कुठे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावे लागत आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अपघातानंतर त्वरित मदन न मिळाल्यानेही अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...