काजोल व अजय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. दोघांच्या लग्नालाही 20 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. अर्थात तरीही दोघांच्या नात्यातील गोडवा जराही कमी झालेला नाही. ...
जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? ...
भाजपाकडून अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या हालचालींवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. ...