'आशा' सिनेमाच्या निमित्ताने सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू, दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माती दैव्यता पाटील यांनी 'लोकमत'ला खास मुलाखत देत सिनेमाचा प्रवास सांगितला. ...
Nagpur : आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यवतमाळच्या राळेगाव यांनी तालुक्यातील देवधरी या गावातील शेतकरी भुरबा कोवे यांची २५ एकर जमीन सुतगिरणीसाठी हडपली, असा आरोप अॅड. सीमा तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली. दरम्यान, अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, निकषाच्या कचाट्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अद्यापही रुपया ...
या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. ...