एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत-चीनमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी सीमा भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक असून ते राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन देशांच्या संबंधात शांततेबरोबर इतर अनेक मुद्देही महत्त्वाचे आहेत. ...
Indigo refund : मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की रद्द केलेल्या किंवा ज्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत अशा विमानांच्या परतफेडीची संपूर्ण लवकरात लवकर पूर्ण करावी. ...
Hyundai Grand i10 nios Safety Rating: दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी चाचणी केलेल्या मॉडेलचे असले तरी, यामुळे भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठी तफावत उघड झाली आहे. एकाच रकमेचे संरक्षण असलेल्या गहू व हरभरा पिकांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तिन्ही वेगळे विमा हप्ते आकारले जात आहेत. त्यामुळे या योजनेवर शेतकऱ्यांचा विश्व ...
शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...