कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली. ...
अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे. ...
लष्कराने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनानुसार चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) ही नवी आगळीक २९ व ३० आॅगस्टदरम्यानच्या रात्री पॅनगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठापाशी केली. ...
देशात गत २४ तासांत कोरोनाचे ७८,५१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण सात राज्यांतील आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक २१ टक्के रुग्ण आहेत. ...
मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका यांनी आपल्या अध्ययनात असा दावा केला आहे की, जर लस उपलब्ध झाली नाही तर, भारतात २०२१ मध्ये प्रतिदिन रुग्णांची संख्या २.८७ लाख एवढी होऊ शकते. ...
प्रणवदांनी सांसदीय राजकारणात आवश्यक राजकीय चतुरस्रतेचे दर्शन वारंवार घडविले. संकटाच्या अनेक प्रसंगांमध्ये काँग्रेसच्या जहाजाला त्यांनी योग्य दिशा दिली. म्हणूनच ते संकटमोचक ठरले. ...
१९९१ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हापासून ते २०१० पर्यंतच्या माझ्या दिल्लीच्या वास्तव्यात प्रणवदांची कारकीर्द मला अगदी जवळून पाहता आली आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधीदेखील मिळाली. ...
प्रणवदा पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले, तेव्हा मी शाळेत होतो. म्हणजे आमच्या पिढीला ते इतके ज्येष्ठ. पण या ज्येष्ठतेचा धाक त्यांनी ना त्यांच्या वर्तनातून कधी दाखवला, ना त्यांच्या विचारात तो होता. ...