ही घटना कुरीचेड परिसरातील आहे, याठिकाणी सॅनिटायझर प्यायल्याने बुधवारी पहिला मृत्यू झाला. तर गुरुवारी ३ जणांचा आणि शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोक आपापल्या घरी बसून होते. जिमचा आणि व्यायामाचा फारसा संबंध लॉकडाऊनच्या काळात आला नाही. त्यामुळे आता जीम सुरू होणार ही बातमी ऐकून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ...
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. ...
हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. ...
मे महिन्याच्या सुरुवातीला वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी ईपीएफ योगदानामध्ये तीन महिन्यांपर्यंत ४ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुमारे साडे सहा लाख कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगारात अधिकची वाढीव रक्कम मिळाली होती. ...