CoronaVirus Lockdown: मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. ...
CoronaVirus News: राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिलला दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला. ...
CoronaVirus Lockdown : काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवार ते गुरुवार मिनी लाॅकडाऊन आणि शुक्रवारी रात्री ते साेमवारी सकाळी या कालावधीत वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. ...
CoronaVirus Lockdown : विविध शहरांमध्ये नाक्यानाक्यावर पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात हाेते. ...
CoronaVirus News : डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले. ...
CoronaVirus Lockdown : लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात. ...