Kalyan News: महागाईचा सर्वात जास्त फटका महिलांना बसला आहे. अन्नधन्यासोबतच गॅस सिलेंडरचे भाव भरमसाठ वाढल्याने पुन्हा महिलांना धूर खाण्यास भाग पाडले असून, उज्जवला योजना ही महागाईमुळे मागे पडली आहे ...
स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला या आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे. ...
२३ नोव्हेंबर २०१९. हाच तो दिवस जेव्हा Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होतायंत. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, अवघ्या साडेतीन दिवसात हे सरकार का क ...
ED summons Chief Secretary Sitaram Kunte : ईडीने आता सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ...
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. ...