Next

महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा शपथविधी नेमका कसा होता... Ajit Pawar | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 04:06 PM2021-11-24T16:06:47+5:302021-11-24T16:07:09+5:30

२३ नोव्हेंबर २०१९. हाच तो दिवस जेव्हा Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होतायंत. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, अवघ्या साडेतीन दिवसात हे सरकार का कोसळलं, महाराष्ट्राचं राजकारण या शपथविधीनंतर कसं बदललं, त्या शपथविधीनंतर प्रत्येकालाच आपली ताकद-आपली मर्यादा कशी समजली, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अचानक पिक्चरमध्ये कसे आले.. यावर आपण बोलुयात पुढच्या ४ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा...