Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढत असून राज्यातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Cold ...
सध्या थंडी पडली असली तरी गाजरांचे उत्पादन चांगले झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या बाजारात गाजरांची चांगल्या प्रकारे आवक झाली. मकरसंक्रांती सणावेळी वसा घेण्यासाठी गाजर, ओला हरभरा, ऊस यांचा वापर होत असल्याने या काळात गाजरांची मोठी उलाढाल होत असते. ...
जलील म्हणाले, पक्षाने या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे... ...