Narendra Modi : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
Mumbai News: सर, कुत्र्यांचा आमच्या कॅम्पसमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, अशी वेगळी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर ...
Amitabh Bachchan: निवडणूक आयोग आणि निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन मतदार जागरूकतेवरील लघुपटाची निर्मिती केली आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह काही सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. ...
Semiconductor Manufacturing: मुंबई विद्यापीठातील नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक पदार्थ निर्माण करण्याचे उपकरण विक ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...
Maratha Reservation: २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच जरांगे यांच्या मागणीनुसार अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका, विचारमंथन याचा धडाकाच लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां ...
Maratha Reservation: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्य ...
Maratha Reservation: राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त क ...
Vishwa Marathi Sammelan: मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे काढले. ...
Maratha Reservation: मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती. ...