"पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे." ...
Maharashtra Heat Wave Alert: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांत हवामानाचे दोन टोकाचे पैलू पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) ...
गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली, यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला ...