चहा गाळल्यानंतर ती गाळणी पाण्याने स्वच्छ केली जाते. मात्र काही वेळी ती पूर्णपणे नीट स्वच्छ होत नाही. छिद्रांमध्ये अडकलेल्या गोष्टी बाहेर काढताना जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. ...
मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते. ...