जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातील घाटांचा लिलाव केला. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या घाटाचे महसूल अधिकाऱ्यांकडून ...
रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे ...
मागील तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषद गोंदियाला राज्य शासनाने २२ कोटी ८३ लाख रूपये दिले नाही. मात्र जिल्हा परिषदअंतर्गत होणारी कामे आपल्याला मिळावी यासाठी काही लोक जिल्हा परिषदेवर ...
रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची योग्य व्यवस्था करवून देत त्यांची वेळीच मदत करणाऱ्या पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठीही नियोजन केले आहे. त्यात ३८ हजार ४२१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचे ...
गोंदियातील नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार झाला आहे. या उड्डान पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी आज या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम ...
आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते ...