महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. ...
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय ...
गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून ...
येथील नगर परिषद ही ‘ब’ वर्ग असून जिल्ह्यातील एक मोठी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांसोबतच २८० रोजंदारी कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. ...
येथील विश्रामगृहात महिन्याच्या १० तारखेला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. या शिबिरात परवाना काढण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी ...
अंगणातील मांडवासाठी बल्ली गाडत असताना दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे ...
जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातील घाटांचा लिलाव केला. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या घाटाचे महसूल अधिकाऱ्यांकडून ...
रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे ...