नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील ४१५ पैकी ३५ जातींचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ...
संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. मात्र हागणदारीमुक्त गावांतील रस्त्यावरच ...
एप्रिल व मे महिन्याचे पगार काढण्यात यावे या मागणीला घेऊन येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी (दि.२४) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना घेराव घातला. ...
शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवरील पार्कींग झोनच्या कामाला राज्य शासनाच्या गृह तथा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे या पार्कींग झोनच्या ...
आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला. ...
बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने अनेक योजना अमंलात आणल्या. मात्र त्यांना राबवून घेणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्या काम व कमगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदच केली नसल्यामुळे ...
आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना महाराष्ट्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. ...
अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कायम ठेवावे, या मागणीसाठी आमदार आनंदराव गेडाम यांच्या घरासमोर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने निदर्शने देण्यात आली. ...