शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

धरणांची स्थिती : २८.५३ टीएमसी साठा शिल्लक

कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा पाण्याने तहानलेला असताना आणि तेथील जनता भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोल्हापूर जिल्हा मात्र पाण्याच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे. कोल्हापूरकरांना अद्याप तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांतून उपलब्ध आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चौदा लहान-मोठी धरणे असून, प्रत्येक वर्षी या धरणांत पावसाळ्यात ८८ टीएमसी जलसंचय होतो. मंगळवारी जलसंपदा विभागाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली, त्यावरून या सर्व धरणांत मिळून २८.५३ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पाहता कोल्हापूरकरांची किमान तीन महिन्यांची गरज आरामात पूर्ण होईल. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शेती आणि पिण्यासाठी सरासरी ९ ते १० टीएमसी पाण्याचा वापर होतो, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हिशेबाने पुढचे अडीच ते तीन महिने जरी पाऊस लांबला तरी कोल्हापूरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. तरीही सर्वच धरणांतून आता गरज इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. राधानगरी ६६.५७ (५९०.९८) तुळशी ३६.२४ (६१६.९१)वारणा ५३२.३४ (६२६.९०) दूधगंगा २०६.६३ (६४६)कासारी २८.९७ (६२३.००) कडवी २९.८९ (६०१.२५)कुंभी २६.८२ (६१२.२०) पाटगाव ३६.४० (६२६.६०) चिकोत्रा ८.४१ (६८८.००)चित्री १३.८० (७१८.९०)जंगमहट्टी ९.१२ (७२६.२०) घटप्रभा २२.४६ (७४२.३५) जांबरे ०.०० (७३७.२३) कोदे ल. पा. १.२३ (१२२.००)असा आहे पाणीसाठाजिल्ह्यात मंगळवारी सकाळी सातच्या नोंदीनुसार धरणांतील पाणीसाठ्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १३ फूट ६ इंच, सुर्वे ११ फूट, ३ इंच, रुई ४२ फूट, तेरवाड ३५ फूट ६ इंच, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २३ फूट.