शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यग्रस्तांचे राधानगरीत लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST

एजीवडे, न्यू करंजे, दाऊतवाडी या खेड्यातील नागरिकांनी सात वर्षांपूर्वी वन विभागाची स्वेच्छा पुनर्वसन योजना स्वीकारली. याबद्दल प्रत्येक कुटुंबाला दहा ...

एजीवडे, न्यू करंजे, दाऊतवाडी या खेड्यातील नागरिकांनी सात वर्षांपूर्वी वन विभागाची स्वेच्छा पुनर्वसन योजना स्वीकारली. याबद्दल प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयाचे अर्थसाहाय्य मिळाले. मात्र घर, शेतजमीन, झाडे याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. येथील अनेक कुटुंबांनी स्थलांतर करून अन्यत्र घरे बांधली आहेत. मात्र, संपूर्ण मोबदला न मिळाल्याने ही कुटुंबे आर्थिक गर्तेत सापडली आहेत. याबाबत वारंवार भेटूनही प्रशासनाकडून पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ आजचे उपोषण करण्यात आले. दरम्यान, तहसीलदार मीना निंबाळकर यांनी उपोषणकर्ते व वन्यजीव विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी विभागीय वनसंरक्षक अनिल जेरे यांनी यासाठी १८ कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे निधी उपलब्ध झालेला नाही. येत्या ३१ मार्चपर्यंत निधी उपलब्ध होईल, त्यातून हा प्रश्न सोडवला जाईल, असे पत्र दिले. आंदोलकांचे नेतृत्व अनंत कसबले, दीपक शिरगावकर, चांद तांबोळी, संदीप कसबले यांनी केले.