शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 11:57 IST

विवाह निश्चित झाल्यामुळे जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. विवाह होताच दोघांनी पंचगंगा नदीपात्र उतरुन जलपर्णी काढली.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या ६५ दिवसांपासून मोहीम सुरू आहे. त्यामध्ये सामाजिक संस्था माणुसकी फाउंडेशन महापालिकेच्या मदतीने आघाडीवर आहे. या संघटनेचे सदस्य कृष्णा इंगळे यांचा विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्याने चक्क पंचगंगा नदीत उतरून जलपर्णी हटाव मोहिमेत योगदान दिले. याची चर्चा दिवसभर शहर परिसरात सुरू होती.मोहीम सुरू झाल्यापासून नियमित येणारे फाउंडेशनचे सदस्य कृष्णा यांचा विवाह निश्चित झाल्यामुळे विधीसाठी १० जूनपासून ते जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. त्यामुळे १३ जून २०२३ रोजी विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम श्री वरदविनायक गणपती मंदिर येथे गणरायाचे आशीर्वाद घेतल्यावर आपल्या नववधूला हा आपला मानस त्यांनी सांगितला. नववधू शिवानी यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या साथीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार दोघांनी पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणmarriageलग्न