अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पो ...
आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना स्मरून शपथ घेतली. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नव्या सरकारने न्यायालयीन लढाईत भूमिका प्रखरपणे मांडावी, अशी मागणी आता सीमावासीय करीत आहेत. ...
पुढील वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च येऊ नये; पण असे काहीच झालेले नाही; कारण दरवर्षी वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च दिला जातो. त्या संगणक प्रणालीत काही बदल करायचा असेल, तर त्या कंपनीला त्याचे वेगळे पैसे दिले जातात. मग, महागातील सोर्स कोड विद्यापीठाने ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने ...
कोल्हापूर शहरासह आसपासच्या गावांतील भाविक रविवारी रात्री उशिरा एस. टी. आणि खासगी बसने येथील रेणुकादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेसाठी सौंदत्तीला (कर्नाटक) रवाना झाले. ‘उदं गं आई उदं’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेसाठी जाणाऱ्यांकडून भंडारा लावण ...
गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांग ...
हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे. ...
ओशियाना फुटबॉल कॉन्फेडरेशन, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड व राज्य सरकारतर्फे ‘जस्ट प्ले’ या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील पूरग्रस्त शिरोळ व करवीर तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या १० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेविषयी जा ...
‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण फार विचारपूर्वक करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे नाव रूढ झाले आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख लघुरूपातच (शॉर्ट फॉर्म) होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार नकोच, असे मत ज्येष्ठ विचा ...