जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘इतर मागास’साठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, कोल्हापूर जिल्ह्यातही ‘महाशिवआघाडी’ आकाराला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्ता राखणे सोपे नाही; तर दुसरीकडे दोन्ही कॉँग्रेससमोर उमेदवारी क ...
परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस यांच्या मार्गदर्शनखाली मोटारवाहन निरीक्षक सुभाष देसाई व त्यांच्या पथकाने मंगळवार सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षांची तपासणीस सुरूवात केली. ...
मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला. ...
कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, अ ...
फार्मासिस्ट उपलब्ध नसणाºया दुकानांचे परवाने निलंबित करावेत, तसेच मनमानी पद्धतीने शालेय शुल्क आकारणी करणा-या शाळांवरही शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे. रणजित प्रताप पाटील या विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत शिक्षण विभागाने दोन दिवसांत वस्तुस्थितीचा अहवाल ...
अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर टेरिअर संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे एक एकर जमीन देण्याची घोषणा केली. तसेच ओरस येथे संघटनेला कार्यालय, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी दरवर्षी १० मुलांना शिष्यवृत्ती देणार असल ...
कोणत्याही परिस्थितीत या कर्मचा-यांना कामावर घेतले जाईल, असे संचालकांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, २८ नोव्हेंबर रोजी होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून साधारणता १ डिसेंबरपासून या कर्मचाºयांना कामावर घेण्याची शक ...
या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार ...
तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोड ...