लावण्यवतींचे सौंदर्य, दिलखेचक अदा... घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, तबल्याचा ताल, पारंपरिक लावणीला फ्युजनचा तडका देत नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी शुक्रवारी सखींची सायंकाळ रंगली. या नृत्याविष्काराला टाळ्या, शिट्ट्या आणि नृत्याने दाद देत ...
नॅनोमटेरिअलचे मानवी जीवनातील विविध उपयोग, सौरऊर्जा आणि इंधननिर्मितीबाबतची माहिती शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रकल्प व भित्तिपत्रकांचे प्रदर्शन. ‘वैज् ...
जिल्ह्यातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२० पैकी ६० डॉक्टरांना जागा रिक्त नसल्याने लोणी (जि. अहमदनगर) येथे जाण्यास सांगितले आहे. या सर्वांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख् ...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अखेरच्या क्षणी ‘पाटाकडील’च्या रूपेश सुर्वे याने नोंदविलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर ३-२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. गुणसंख्येच्या आधारावर यापूर्वीच प्रॅक्टिस क्लब अंतिम ...
नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले. ...
आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८/१९ सालामधील कामगिरीवर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यामध्ये दुसरा तर गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे २० लाख आणि ...
पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली. ...
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी आणलेल्या नव्या हॉलमार्क कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची तूट आणि घट याच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. मात्र, या कायद्याची योग्य रितीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी हॉल ...
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प ...