शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या ...

शिरोळ : साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिशा देणारे लेखन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने भारत देश आत्मनिर्भर बनण्यासाठी शेतकरीच आत्मनिर्भर बनला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर सोमवारी दिनबंधू स्व. दिनकरराव यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू बाळासाहेब पोकार्डे यांना कै. भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, तर डॉ. मोहन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वागत दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अनिल यादव, ‘दत्त’चे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, अरविंद यादव, रणजित कदम, दीपक कामत, दरगू गावडे, बजरंग काळे, दगडू माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी आभार मानले.

फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - शिरोळ येथे स्व. दिनकरराव यादव स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अनिल यादव, अशोकराव माने, लक्ष्मीकांत देशमुख, गणपतराव पाटील, जयंत आसगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.