शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

CoronaVirus : मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 1:38 PM

कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू बेळगावातील कोरोनाचा दुसरा बळी

बेळगाव : कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील मुंबईतुन आलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.मुंबईहून परतलेल्या कट्टनभावी गावातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पद्धतीने गावातील बाधितांची संख्या वाढत असताना ७ दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन झालेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. प्रारंभी सात दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तीला घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज शनिवारी सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे कट्टनभावी गावात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीचा अहवाल चाचणीसाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल येणे बाकी आहे. त्याचा मृत्यू कोरोनाने झाला असल्यास बेळगावातील कोरोनाचा हा दुसरा बळी ठरणार आहे यापूर्वी हिरेबागेवाडी येथील वृद्धेचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक