शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 18:25 IST

Viral News : सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे.

देशात शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीबाबत सर्वत्र चर्चा केली जात आहे. आज आम्ही  तुम्हाला बिहारच्या अशा  शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. जो शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे. समस्तीपूर जिल्ह्यापासून ४५ किलोमीटर लांब हसनपूर प्रखंडमध्ये सुधांशु कुमार हे आपल्या ७० बीघा जमिनीवर अधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. दरवर्षी  या शेतीतून ८० लाखांची कमाई  त्यांच्याकडून केली जाते. 

सुधांशु कुमार मायक्रो स्प्रिंकलरच्या मदतीनं आपल्या शेताला पाणी पुरवतात.  त्यामुळे लिचीच्या बागेत तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुधांशुकुमार यांनी आपल्या शेतीला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्कच्या साहाय्यानं जोडलं आहे. याशिवाय शेतात सीसीटिव्ही कॅमेराजही लावले आहेत. ७० बीघा शेतात सुधांशू यांनी २७०० झाडं लावली आहेत. यात केळी, पेरू, लिंबू, मोसंमी, लीची आणि आंब्यांचा समावेश केला आहे.  

याशिवाय जांभूळ आणि चिंचसुद्धा त्यांच्या शेतात पिकवलं जातं.  या सगळया पिकांतून वर्षाला ८० लाख रूपयांची कमाई होते. लीचीच्या उपत्नादनातून वर्षाला २२ लाख रूपयांची कमाई होते.  तर आंब्याच्या पिकातून १३ लाख रूपये मिळतात. छठपुजेच्या आधी ३५ लाख रूपयांच्या केळ्यांची विक्री झालीअसल्याचं ते सांगतात. एकूण काय तर फळांच्या शेतीतून टर्नओव्हर जास्त  होतो. 

तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा

सुशांधू कुमार हे फक्त कडकनाथ  कोंबडीचं पालन करत नाहीत तर डेअरी उत्पादनांचीही निर्मीती करतात.  त्यांनी आपल्या शेतात ५०० कोंबड्याचे एक पोल्ट्री फार्म उघडलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातीच्या  गायीसुद्धा आहेत. २०१४ मध्ये महिंद्रा समृद्धी इंडीया एग्री अवॉर्डसच्या माध्यमातून त्यांना गौरवण्यात आलं होतं. 

कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

सुशांधू कुमार यांनी सुरूवातीला केरळमधील टाटा टी गार्डनमध्ये  नोकरी  केली. त्यानंतर नोकरी सोडून कायमचे गावी निघून गेले. आपल्या मुलानं सिविल सर्विजेसमध्ये आयएएस बनावं असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. सुधांशु यांच्या वडीलांनी ५ एकर जमीन त्यांना शेती करायला  दिली होती. १९९० मध्ये त्यांनी शेती करायला सुरूवात केली. आता फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात सुशांशू यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीBiharबिहार