शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना ४ ते ५ तासांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:29 AM

ऐन लग्नसराईन प्रवाशांचे हाल

जळगाव : तांत्रीक कामासाठी रविवारी मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे ४ ते ५ तासांना रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या. ऐन लग्नसराईत घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.मेट्रो लाईनच्या कामासाठी निळजे आणि कळंबोली दरम्यान रविवारी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आल्याने या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊनच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. तसेच भुसावळ - मुंबई पँसेंजरसह हुतात्मा एक्सप्रेसही रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना इतर सुपरफास्ट गाड्यांनी प्रवास करावा लागला. मात्र, या सुपरफास्ट गाड्यादेखील मेगाब्लॉकमुळे ४ ते ५ तासांनी उशिरा धावल्याने, प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे रविवारी मोठ्या प्रमाणावर लग्नसराई असल्याने, बहुतांश प्रवाशांनी गाड्यांची वाट न पाहता, खाजगी वाहनांनी प्रवास करतांना दिसून आले.या एक्सप्रेस धावल्या विलंबानेरेल्वे प्रशासनाने या कामासाठी अप आणि डाऊनच्या मार्गावरीलही वाहतूकही बंद ठेवली होती. यामुळे मुंबईकडुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस, मुंबई-जबलपुर गरीबरथ एक्सप्रेस, दरभंगा एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस या गाड्या ३ ते ४ तासांनी विलंबाने धावल्या. तर जळगावहुन मुंबईकडे जाणाºया कामायानी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, ताप्तीगंगा एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्या ६ ते ८ तासांनी विलंबाने धावल्या.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव